प्रतिसाद

शिक्षक, शासकीय अधिकाऱ्यांना काय वाटते ?

मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वागणुकीत बदल झाल्याचे पालकांनी तर मान्य केलेच आहे, पण शिक्षक आणि जिल्हा परिषदेचे उच्चपदस्थ अधिकारी काय म्हणतात ते समजून घेऊया…

विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया

मूल्यवर्धनमुळे झालेला बदल सांगताहेत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कन्याशाळेतील मुली आणि धामणगाव येथील पौन्धे तीरमल वस्तीवरच्या मीरा या मुलीचे मनोगत :

पालक काय म्हणतात?

शाळेतील मूल्यवर्धन उपक्रमामुळे मुले कमालीची बदलत आहेत… बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पालकांचे मनोगत.