
"मूल्यवर्धन कार्यक्रम घटनात्मक मूल्यांवर आधारित असल्याने सर्व राज्यांतील शाळांमध्ये पोहोचण्याची त्याची क्षमता आहे, म्हणूनच देशातील १३ लाख शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम पोहोचू शकेल असा मला विश्वास वाटतो. "
"मूल्यवर्धन कार्यक्रम घटनात्मक मूल्यांवर आधारित असल्याने सर्व राज्यांतील शाळांमध्ये पोहोचण्याची त्याची क्षमता आहे, म्हणूनच देशातील १३ लाख शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम पोहोचू शकेल असा मला विश्वास वाटतो. "
"मूल्यवर्धन कार्यक्रम घटनात्मक मूल्यांवर आधारित असल्याने सर्व राज्यांतील शाळांमध्ये पोहोचण्याची त्याची क्षमता आहे, म्हणूनच देशातील १३ लाख शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम पोहोचू शकेल असा मला विश्वास वाटतो. "

- श्री. शांतिलाल मुथ्था
संस्थापक, एसएमएफ
- श्री. शांतिलाल मुथ्था
संस्थापक, एसएमएफ
- श्री. शांतिलाल मुथ्था
संस्थापक, एसएमएफ

" हा महत्वाकांक्षी असा प्रयोग असून महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये राबवला जाणार आहे. यातून एक वेगळा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळेल "
" हा महत्वाकांक्षी असा प्रयोग असून महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये राबवला जाणार आहे. यातून एक वेगळा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळेल "
" हा महत्वाकांक्षी असा प्रयोग असून महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये राबविला जाणार आहे. यातून एक वेगळा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळेल. "

- मा. श्री. विनोद तावडे
माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र
- मा. श्री. विनोद तावडे
माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र
- मा. श्री. विनोद तावडे
माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र

"मूल्यशिक्षण जर दिले गेले नाही तर माणूस कधी सैतान होईल, हे सांगता येणार नाही. 'मूल्यवर्धन' कार्यक्रम महत्वाचा आहे तो यासाठीच..."
"मूल्यशिक्षण जर दिले गेले नाही तर माणूस कधी सैतान होईल, हे सांगता येणार नाही. 'मूल्यवर्धन' कार्यक्रम महत्वाचा आहे तो यासाठीच..."
"उद्याचा चांगला नागरिक घडविण्यासाठी मूल्यशिक्षण देणे ही काळाची गरज आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून जातीपाती, धर्माच्या पलीकडे जाऊन घटनात्मक मूल्यांना प्राधान्य दिलेले आहे."

- श्री. यू. बी. पटेल
उर्दू शिक्षक, हातकणंगले, कोल्हापूर
- श्री. यू. बी. पटेल
उर्दू शिक्षक, हातकणंगले, कोल्हापूर
- श्री. यू. बी. पटेल
उर्दू शिक्षक, हातकणंगले, कोल्हापूर

"मूल्यवर्धन हा महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम म्हणून सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविणार. मूल्यवर्धन हा देशातील सर्वात मोठा मूल्यशिक्षणाचा कार्यक्रम ठरेल."
"मूल्यवर्धन हा महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम म्हणून सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविणार. मूल्यवर्धन हा देशातील सर्वात मोठा मूल्यशिक्षणाचा कार्यक्रम ठरेल."
"मूल्यवर्धन हा महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम म्हणून सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविणार. मूल्यवर्धन हा देशातील सर्वात मोठा मूल्यशिक्षणाचा कार्यक्रम ठरेल."

- मा. श्री. देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
- मा. श्री. देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
- मा. श्री. देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
